खरीप हंगामात पावसाने धुळधाण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु मुबलक पाणीसाठ्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. आतापर्यंत विक्रमी १४९ टक्के पीक पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पीक पेरा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून ये ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत मंजूर झालेल्या ६५७ सिंचन विहिरींची कामे नरेगाच्या संकेतस्थळावरून अचानक बंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विहिरींचे खोदकाम पूर्ण केलेल्या लाभार्थीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...
Turmeric Market Rate : राज्यात तसेच देशपातळीवर हळदीच्या बाजारात तेजीचे वातावरण कायम असून, मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली असून, मर्यादित आवक व निर्यात मागणी याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. ...
Maharashtra Weather Update : थंडी संपली असं वाटत असतानाच हवामान खात्याचा मोठा अलर्ट समोर आला आहे. महाराष्ट्रातील तापमानात पुढील २४ तासांत मोठा बदल होणार असून काही भागांत थंडीची लाट पुन्हा जाणवू शकते.(Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Weather Update : हिवाळ्याच्या दिवसांत अपेक्षित असलेली गारठ्याची थंडी अचानक गायब झाल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. उलट, तापमानात झपाट्यानं वाढ होत असून दिवसा उकाडा अधिक जाणवू लागला आहे. ...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामानासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुढील ४८ तासांत राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, किमान तापमानात लक्षणीय घट होणार आहे. उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम राज ...