सृष्टी बक्षी या महिला सशक्तीकरणासाठी कन्याकुमारी ते श्रीनगर असा ३८०० किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहे. १७८० किलोमीटरचा प्रवास करून त्या गुरुवारी नागपुरात पोहचल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी आपल्या अभियानाचा उद्देश व आलेले अनुभव शेअर केले. ...
‘मी धावलो शहरासाठी आणि शहर धावले माझ्यासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याची डोळा’ अनुभव रविवारी (दि.१७) लोकमत महामॅरेथॉनमध्ये आला. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या स्पर्धेची उत्सुकता संपूर्ण औरंगाबाद शहराला लागली होती ती महामॅरेथॉन हजारो धावपटूंच्या भरघ ...
स्थळ विभागीय क्रीडा संकुल... सकाळी ५ वाजेची वेळ... गुलाबी थंडी आणि मैदानावर धावण्याच्या उमेदीने पळणारे धावपटू... ‘माझ्या शहरासाठी अन् माझ्या उत्तम आरोग्यासाठी मी धावणार’.. या एकाच उद्देशाने धावपटू मैदानावर उपस्थित होते. कुणी ३ किमी, कुणी ५ तर कुणी २ ...
अनुभवी धावपटू मितेश रांभिया यांनी ‘अवयव दान करा, आयुष्य वाचवा’ असा संदेश देत मुंबई ते नागपूर हे ८६० किमी अंतर १५ दिवसांत धावण्याचा संकल्प सोडला आहे. ...