शिवसंग्राम १७-१८ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होती. मात्र त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवला. मराठा-कुणबी समाजाचा एकही प्रश्न सोडविला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मराठा सम ...
मराठा आरक्षणाला गेल्या 5 वर्षात योग्य न्याय मिळाला नाही, नारायण राणे समितीने जो अहवाल बनवला तो अभ्यासपूर्ण होता, सखोल अभ्यास करुन राणे समितीने तो अहवाल बनवला होता. मात्र राणेंना श्रेय मिळू नये म्हणून घाणेरडे राजकारण केले गेले ...
‘सारे जहॉँ से अच्छा... हिंदोस्तॉँ हमारा...,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद...’अशा घोषणा देत मराठा महासंघातर्फे दहशतवादीविरोधी एकात्मता रॅली काढून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त ही ...
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांचा मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. ...