मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
राज्यांना विशेष मागासवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्यात आले. म्हणजे १०२ व्या घटनादुरूस्तीत सुधारणा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. पण जोवर राज्यांतर्गत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर नेली जात नाही तोवर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जा ...