मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
महाराष्ट्र बंदचा परिणाम मराठवाड्यातील रेल्वे सेवेवर झाला असून चुडावा, पूर्णा, वाशिम, हिंगोली, जालना आदी ठिकाणी रेलरोको करण्यात आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ...
सोलापूरमध्ये संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकांकडून शंकराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा ... ...
आज सकाळी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडया बैलजोडीसह रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या. ...
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला. ...