मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil: चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर ...
Manoj Jarange Patil News: मागील वेळेपेक्षा तब्बल पाच पट अधिक समाज यावेळी राहणार आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. ...
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे हे राजकारण करीत असून, शुक्रवार (दि. २९) ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकणार आहेत. तरी सरकारने जरांगे विरोधातील एसआयटी आहवाल सादर करून मनोज जरांगे-पाटीलवर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकावे ...
Manoj Jarange Devendra Fadnavis: मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिल्याचा आरोप करत भाजपचे नेते तुटून पडले आहेत. आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना इशाराही दिला. ...