मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Congress Criticize State Government: सत्तेत आल्यावर २४ तासात आरक्षण देण्याच्या वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनीच केल्या होत्या. धनगर समाजाला आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षण देतो अशी आश्वासने फडणवीस यांनीच दिली होती मग आता काय झाले, नाना पटोलेंनी विचारल ...
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ शनिवारी १२ वाजता जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ, रूपेश कांबळे यांच्या सूचने ...
Rohit Pawar Criticize State Government: जालना येथील लाठीमार प्रकरणाला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळगावात केली. ...
Buldhana News: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचा निषेध करीत सकल मराठा समाजाच्या वतीने माेताळा येेथे निषेध करण्यात आला. ...
Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...