आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
‘एक्याम’ची उत्पादने भारतातील प्रमुख शहरांमध्ये, विविध आकारांच्या पॅक्समध्ये उपलब्ध करवून दिली जातील. याची सुरुवात मुंबई, दिल्ली-एनसीआर व कोलकात्यापासून केली जाईल. मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पायलट लॉंचसाठी प्रयत्न केले जात असून, त्याचा शुभार ...
यंदाच्या पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम होणार असून उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...