आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे राजारामपुरीतील भारत हौसिंग सोसायटी हॉलमध्ये आयोजित आंबा महोत्सवात ४७ प्रकारचे आंबे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. रविवारी महोत्सवाला सुरुवात झाली. ...
राज्यात गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे २१ जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ...
उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर हापूस आंब्याला टक्कर देत आहेत. फळबाजारात एक डझन हापूस आंबे ४०० रुपयाने विक्री होत आहेत, तर जांभळाची ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. ...
१९८७-८८ मध्ये २३ कोटी रुपयांचा आंबा निर्यात झाला होता. हा आकडा २०२३-२४ मध्ये ४११ कोटींवर पोहोचला आहे. यावरून जागतिक बाजारपेठेमधील आंब्याची लोकप्रियता लक्षात येते. शासनानेही आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास सुरुवात क ...