आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा ब ...
हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व ...
आपल्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या प्रकरणात हिंदुत्वावादी संघटना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी ऊर्फ मनोहर भिडे गुरुजी यांना नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी (दि.७) जामीन मंजूर केला. पंधरा हजार रुपया ...
जिभेवर रेंगाळणारी चव आणि सुगंधाने घायाळ करणारा, ‘कोकणचा राजा’ असे बिरूद मिरविणारा हापूस आंबा बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला. मुहुर्ताच्या सौद्याला देवगड हापूसच्या पाच डझनांच्या पेटीला ११ हजार ५०० रुपये इतका आजवरचा उच्चांकी दर मिळाला. ...