आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
दुबार थंडी आणि पहिला मोहोर गळून पडल्याने यंदा फक्त ३५ टक्केच आंब्याचे उत्पादन येईल, अशी भीती कोकणातील शेतकऱ्यांना आहे. यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात आले ...
गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत. ...
सध्या दीक्षित डाएट आणि ऋजुता डाएट यांसारख्या प्रसिद्ध डायटीशियनच्या डाएट प्लॅनबाबत अनेक चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. अनेकदा तर कोणचा डाएट प्लॅन फॉलो करावा याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. ...
उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीझन असून फळांच्या राजाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत आंब्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ चाखयाची संधी मिळते. ...