आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. मोहोर येण्यापासून ते फळ काढणीपर्यत तुडतुडे, फुलकिडी, भुरी रोग, फळमाशी तसेच फळगळ अशा विविध समस्या उद्भवतात. ...
amba mohor sanrakshan आंबा झाडांवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्या फवारण्या घ्याव्यात. ...
Kisan Diwas 2025 कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव रामचंद्र पाटील आणि बंधू निवासराव आणि विलास पाटील यांनी गावातीलच डोंगराळ कपारीत डाळिंबाची बाग बहरवली आहे. ...
हापूस (अल्फान्सो) शब्द हा कोकणचा, महाराष्ट्राचा व देशाचा अमूल्य ठेवा आहे. भारतीय आंब्याच्या व्यापारामध्ये व्यापारीदृष्ट्वा 'हापूस' हा शब्द परवलीचा व आर्थिक (शेकडो कोटी रुपये) मूल्याचा आहे. ...
karnatak hapus market दरवर्षी राज्यातून रत्नागिरी भागातून पहिली आवक होते. मात्र, यंदा प्रथमच मार्केट यार्ड येथे कर्नाटक येथील टुंकूर भागातून ही पहिली आवक झाली असून कर्नाटकने बाजी मारली आहे. ...