आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Tips & Tricks : How to know if mango is ripened with chemicals : How to identify if the mango is naturally or artificially ripened : This is how you can identify artificially ripened mangoes : आंबे नैसर्गिकरित्या पिकवले की कृत्रिमरित्या हे कसे ओळखावे ...
Hapus Mango : यावर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी कोकणातील हापूसने युरोपवारी साधली आहे. 'ग्लोबल कोकण' संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये विक्रीला पाठविण्यात आला आह ...
पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी बैठक घेऊन राज्यातील आंबा उत्पादकांना थेट विक्री करता यावी यासाठी राज्यात विविध भागात आंबा महोत्सवांचे आयोजन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. ...
गुढीपाडव्याला आंब्यांना मागणी वाढते. यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा लागवड कमी प्रमाणावर झाली असून, नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक ३० टक्क्यांनी घटले असल्याने दरात वाढ झाली आहे. ...