आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Mango Export From Vidarbha : भंडारा, गोंदिया व नागपूर येथील बहुतांशी शेतकऱ्यांना बीटीबीच्या माध्यमातून निर्यातीचा मार्ग मिळाला असून सध्या बीटीबी इथून दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात प्रयागराज, सतना (उत्तर प्रदेश) ला सुरू आहे. आंब्याला प्रत्येक किलो २० ...
Agriculture Scheme : शासकीय योजनेतून पाच ते सहा वर्षापूर्वी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात आता आंब्याचे उत्पादन येऊ लागले आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून आंब्यांच्या विक्रीतून बळीराजा शेतकरी मालामाल होत आहे. ...
Farmer Success Story: तामलवाडी द्राक्षबागेच्या लगत असणाऱ्या पडीक बांधावर ३२५ केशर आंबा (kesar mangoes) झाडाची लागवड केल्यानंतर त्यातून शंभर झाडांना फळधारणा झाली आहे. यंदा या आंबा पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे. (Farmer S ...