आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
गेली काही वर्षे बदलत्या निसर्गचक्रात अडकून हापूसचा व्यवसाय कोलमडला होता. मात्र, यावर्षी अत्यंत चांगली थंडी पडल्याने हापूसची कलमे उत्तम मोहोरली आहेत. आता गरजेच्या वेळी हवामानात बदल सुरू झाल्याने यावर्षी हापूसला अच्छे दिन येण्याची आशा आहे. ...
या पौष महिन्यामध्ये थंडीही चांगली पडत आहे. ही थंडी आंबा, काजू, फणस या पिकांच्या मोहरासाठी अनुकूल असते. या महिन्यात आणखी एक कोकणी भाजीची लज्जत काही वेगळी असते ती म्हणजे 'पुस भाजी' ...
Amba Mohor Protection : आंबा पिकाला मोहर येण्याच्या टप्प्यावर असतानाच त्यावर भुरी रोग व कोळी किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. ढगाळ हवामानामुळे धोका अधिक वाढला असून, वेळीच उपाययोजना न केल्यास मोहरासह लहान फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होण्याची शक्यता कृषी ...
Amba Mohar : यंदा थंडी, दव आणि अनुकूल हवामानाच्या प्रभावामुळे आंब्याच्या झाडांवर भरघोस मोहर फुललेला दिसून येत आहे. बागांमध्ये सर्वत्र एकसारखा फुलोरा आल्याने येत्या हंगामात आंब्याचे विक्रमी उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे. (Amba Mohar) ...
कोकणातील वाढत्या थंडीचा हापूस आंब्याच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. विशेषतः मोहर न आलेल्या किंवा मोहर अवस्थेतील झाडांना या थंडीचा मोठा फायदा होत आहे. ...