आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Indian Fruit Market विशिष्ठ हंगामातच फळे खावीत ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. आता वर्षभर फळे खाल्ली जातात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते. कोरोनानंतर जगभर आहारातील फळांचा समावेश वाढला. ...
Agriculture News : द्राक्ष बागेच्या काळजीसह आंबा बागेचे व्यवस्थापन कसे करता येईल किंवा या काळात या दोन्ही पिकांसाठी कोणती कामे करणे आवश्यक आहे, हे समजून घेऊया. ...
भारताव्यतिरिक्त मेक्सिको, ब्राझिल, चीन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल अशा अनेक देशांमध्ये आंबा उत्पादन होते. एकूण लागवड क्षेत्रामध्ये भारत आघाडीवर असला तरी भारताची हेक्टरी उत्पादकता ही अत्यंत कमी आहे. ...