आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Kisan Diwas 2025 कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव रामचंद्र पाटील आणि बंधू निवासराव आणि विलास पाटील यांनी गावातीलच डोंगराळ कपारीत डाळिंबाची बाग बहरवली आहे. ...
हापूस (अल्फान्सो) शब्द हा कोकणचा, महाराष्ट्राचा व देशाचा अमूल्य ठेवा आहे. भारतीय आंब्याच्या व्यापारामध्ये व्यापारीदृष्ट्वा 'हापूस' हा शब्द परवलीचा व आर्थिक (शेकडो कोटी रुपये) मूल्याचा आहे. ...
karnatak hapus market दरवर्षी राज्यातून रत्नागिरी भागातून पहिली आवक होते. मात्र, यंदा प्रथमच मार्केट यार्ड येथे कर्नाटक येथील टुंकूर भागातून ही पहिली आवक झाली असून कर्नाटकने बाजी मारली आहे. ...
AI Mango Farming : जास्त जागा, उशिरा फळधारणा आणि अनियमित बहर यामुळे मागे पडलेली आंबा शेती आता नव्या रूपात पुढे येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अतिघन लागवड तंत्रज्ञानाच्या मदतीने आता आंबा इटुकल्या जागेत फुलणार-फळणार असून, पाणी-खत व्यवस्थापनापास ...
यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पा ...