Nagpur News राज्यातील अनेक खासदार व आमदार वीजबिल भरत नसून महावितरण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. कंपनीची थकबाकी आता सुमारे ६५ हजार कोटी रुपये आहे हे विशेष. ...
उल्हासनगरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिक उकाड्याने हैराण झाले. हे कमी म्हणून कीं काय नियमित बिला सोबत डिपॉझिट बीले नागरिकांना आल्याने, त्यांच्यात एकच असंतोष निर्माण झाला. ...