कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागील दीड वर्षापासून पैसे भरलेले हजारो शेतकरी उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणाºया वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद परिमंडळांतर्गत १६ हजार १८५ शेतकऱ्यांपैकी सध्या फक्त ९१ शेतकºयांनाच उच्चदाब वीज वितरण प् ...
कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी काम बंद आंदोलन छेडण्यात आले. या संदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक ...
मीटरमध्ये खाडाखोड करून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने आता रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर युनिट (डीसीयू) कार्यान्वित केले असून, येत्या काही दिवसात हे युनिट परभणी जिल्ह्यात बसविले जाणार आहे़ त्यासाठी जिल्ह्यातील सिंगल फेज वाप ...
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने महावितरणचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. तुटलेल्या व पडलेल्या पस्तीस वीज खांबावरील वीजवाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. ...