महावितरणने वीज बिल वसुलीची मोहीम १ आॅगस्टपासून धडाक्यात सुरू केली आहे. मागील आठ दिवसात सहा तालुक्यातील १७९ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज बिलाची पूर्ण वसुली होईपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी द ...
पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. ...
राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा वीजग्राहकांचे वीजमीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...