नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे चार हजार ८७८ वीजजोडण्यांचे १६२ कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग क ...
ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजासाठी बहुतांश आवश्यक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून त्यामुळे महावितरणचे संपूर्ण कामकाज अधिक प्रभावी व गतीशील होत आहे. ...
वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच ल ...
बीड जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दिवसेंदिवस चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. रविवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक वीज गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला. पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात विभागातील रुग्णांवर चक्क मोबाईलच्या टॉर्चवर उपचार करण्य ...
वीज वितरण कंपनीतील २१ अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव १९ मार्च रोजी अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत़ त्यामुळे अभियंत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़ ...
महावितरणने १ मार्चपासून शहर व परिमंडळांतर्गत वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबविली. अवघ्या २३ दिवसांत अधिकारी-कर्मचारी आणि अभियंत्यांनी शहरातील ग्राहकांकडून ३६ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी वसूल केली, हे विशेष! ...
जिल्ह्यातील ९३ हजार कृषीपंपधारकांकडे वीज वितरण कंपनीची ९२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली करण्यासाठी महावितरणने शून्य थकबाकी वसुली मोहीम सुरु केली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंप वीज बिल वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा विधानस ...