देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर या योजनेचे (सौभाग्य) सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एपीएलच्या ४८ हजार २४९ तर बीपीएलच्या २७८0 कुटुंबांकडे वीज नसल्याचे आढळून आले आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्य:स्थितीत सिंगल व थ्री फेजचे एक लाख १४ हजार ९८६ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये, असे आवाहन ‘ ...
अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ...
साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर शाहूपुरी गाव वसलेले; पण शाहूपुरी ग्रामस्थांचा वनवास काही संपेना. शाहूपुरी जाण्याच्या मार्गावर पुलाचे काम सुरू असल्याने द्रविडी प्राणायम करत लांबून वळसा घालावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी वादळात विद्युत तारा तुटल्याने चोव ...
वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली असून, उन्हाची पर्वा न करता कर्मचारी मान्सूनपूर्व कामाला लागले आहेत. ...