जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिल ...
वालसावंगी येथे वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत तब्बल २१ जणांना वीजचोरी करताना पकडले असून, त्यांच्याविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महावितरणचे नाव सदैवच आघाडीवर आहे. मीटर वाचनामध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व त्यादृष्टीने भविष्यात मीटर वाचनात येणाऱ्या संभाव्य समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने ग्राहकांकडील वीज ...
इचलकरंजी : राज्यातील काही बडे वीज ग्राहक व महावितरण कंपनीतील काही कर्मचारी यांच्यातील भ्रष्टाचाराला कुरण मिळावे, यासाठी अडीच कोटी वीज ग्राहकांवर ३०८४२ कोटी रुपयांच्या जादा वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगासमोर ठेवला आहे. दरवर्षी ६००० ...
महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसूली तूट भरून काढण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. ...
माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली. ...