महावितरणच्यावतीने सौभाग्य योजने अंतर्गंत जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार येथील १ लाख १९ हजार ३६० कुटुंबाना वीज कनेक्शन देण्यात आले ...
सरकार कोणतेही आलं तरी प्रशासनाचा भोंगळ कारभार पाचवीलाच पूजलेला असतो. त्याचा फटका कसा बसतो याचा अनुभव गलगले (ता. कागल) येथील शेतकरी आप्पासाहेब हरी पडळकर यांना आला. ...
घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला. ...
: थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...
भाजपचा विरोधी बाकांवर असतानाही पाठिंबा होता; पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आता थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला असून गोंदिया परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत आतापर्यंत २१६१ थकबाकीदारांची बत्ती गुल करण्यात आली आहे. ...
अकोला मंडलातील अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि अकोट विभागात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार एकूण २४० जणांवर तर कलम १२६ नुसार एकूण १६ ग्राहकांवर अशा एकूण २५६ जणांवर कारवाई करण्यात आली. ...