चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे. ...
चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना विजेच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. परिणामी, उद्योग इतरत्र हलविण्याचा विचार अनेक उद्योजक करीत आहेत. ...
महावितरणच्या अॅपद्वारे वीज बिल भरण्यासह विविध सेवा आॅनलाईन उपलब्ध असल्यामुळे राज्यभरातील वीज ग्राहकांकडून अॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३८ लाख ग्राहक या अॅपचा वापर करीत असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले आहे. ...