महावितरणच्या तांत्रिक चुकीमुळे ५ व ७.५ ऐवजी ७.५१ ते ९.९९ अश्वशक्ती असा उल्लेख झाल्याने अनेक शेतकरी वीजबिल माफीतून अपात्र ठरले आहेत. आता त्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची महावितरणच्या विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. ...
magel tyala saur krushi pump yojana शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ...
सध्या पारंपरिक विद्युत खांबांवरून वीजपुरवठा थांबविला असून, त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. ही माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली. ...
जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे. ...