महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी नेमलेल्या समन्वय समितीची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथन यांची नियुक्ती केेली आहे. ...
‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक मालामाल झाले आहे. राज्याला मुद्रांक शुल्क व नाेंदणीपाेटी मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राला १८६ अब्ज ...
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करून सीमा ...
महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. ...