लोकचळवळींमुळे अराजक माजते, असे मानणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. त्यामुळे कोणत्याही सामाजिक, राष्ट्रीय प्रश्नांवर लोक संघटित होणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. धर्म, धार्मिकता आणि सांस्कृतिक राष्ट्रवादात लोकांना गुंतवून ठेवले की, ते रस्त्याव ...
Maharashtra Rain Update: मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील बहुतांश ठिकाणी मान्सून पसरला असला तरी हा पाऊस सरासरीपेक्षा कमीच असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. ...
Marriage: समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य देण्यात येते. ...
Central Government: आगामी लोकसभा व यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार व भाजप संघटनेत जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोठे फेरबदल होऊ शकतात. ...