राज्य सरकारने अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये नेऊन धानाची विक्री करावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
Mumbai: राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवर पाणी फिरले आहे. ...
Maratha Reservation: राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला दिलेल्या उद्दिष्टानुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे निकष अंतिम झाले आहेत. हे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ...
Milk Price: शेतकऱ्यांची मदार असलेल्या दुधाच्या जोडधंद्यानेही दगा दिला असून दुधाचे दर ३४ रुपये प्रतिलिटरवरून थेट २५ ते २६ रुपये प्रतिलिटरवर येऊन पोहोचले आहेत. ...
शभरातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात जरी थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत सुरुवातीला संथ होती. ३० नोव्हेंबर अखेर देशभरात ४३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झालेला असून गत वर्षी या तारखेपंर्यत ४५ ...