'रत्नागिरी आठ' (सुवर्णा-मसुरा) वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गतवर्षीच्या ६० टन बियाणापेक्षा दुप्पट बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Kolhapur News: धर्मशास्त्रानुसार मूर्तीचा अभिषेक, स्नान असे धार्मिक विधीच होणार नसतील तर हा लेपनाचा अट्टाहास कशाला, असे अनेक प्रश्न तज्ज्ञांच्या अहवालानंतर पुढे ठाकले आहेत. ...
CJI Dhananjay Chandrachud: न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य आहे. त्यांनी न्यायालयासंदर्भात समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचविला पाहिजे. त्याकरिता न्यायालय व समाजामधील दुवा म्हणून कार्य करावे. ...