- हिंजवडीत वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणांमुळे सगळ्या कामांची भेळ झाली असून त्याचा त्रास आयटी कर्मचाऱ्यांसह मुळ नागरिकांनाही सहन करावा लागत आहे असे पक्षाने म्हटले आहे. ...
ग्राहकाने कॅफेमध्ये चहा आणि बन मस्का मागवला होता. मात्र, बन खाताना त्यांना त्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला. ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा निष्काळजीपणामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ...