शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Maha Vikas Aghadi Seat Sharing For Mumbai In Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपाबाबत चिंता करू नये. कोणत्याही पक्षाला तिकीट मिळाले तरी आपली सत्ता यावी, यासाठी उर्वरित दोघांना काम करावे लागणार, असे महाविकास आघाडीतील नेते सांगत असल्याचे म्हटल ...
Sanjay Raut News: आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...