लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis : "…त्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल," झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Political Crisis the fate of the government will depend on 16 mla decision narhari zirwal reaction on supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…त्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल," झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला. ...

Maharashtra political Crisis News: "भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हे पुन्हा सिद्ध झाले"- नाना पटोलेंची टीका - Marathi News | "BJP is dangerous for democracy, it has proved again that it goes to any level for power" - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हे पुन्हा सिद्ध झाले''

Maharashtra Political Crisis LIVE Updates Eknath Shinde Vs Uddhav Thackeray, Nana Patole: राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे. ...

जे लोक काल उड्या मारत होते...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सर्व चर्चा थोतांड ठरल्या - Marathi News | People who were jumping yesterday...; Devendra Fadnavis said that all the discussions ended on Supreme Court verdict eknath Shinde uddhav thackeray shivsena maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे लोक काल उड्या मारत होते...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सर्व चर्चा थोतांड ठरल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.  ...

भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार; राहुल शेवाळेंची माहिती - Marathi News | Eknath Shinde Faction to start the process re-appointing Bharat Gogavle as whip from today itself; Rahul Shewale After SC Verdict on Maharashtra Political crisis shivsena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार; राहुल शेवाळेंची माहिती

१६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय अध्यक्षांकडे सोपविला असताना व्हीप मात्र शिवसेनेच्या ठाकरेंनी नेमलेल्या प्रतोदांचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ...

'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य - Marathi News | CM Eknath Shinde should resign on ethical basis; Ambadas Danve's demand after the results | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य

सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा ...

Chitra Wagh : "आता हे सिद्ध झालंच… कावळा कोण आणि कोकिळा कोण?"; भाजपाचा ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता हे सिद्ध झालंच… कावळा कोण आणि कोकिळा कोण?"; भाजपाचा ठाकरेंना खोचक टोला

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ...

सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा - Marathi News | The Eknath Shinde government survived for a few days; Anil Parab told the next direction after supreme court verdict Maharashtra political crisis uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा

गेल्या ११ महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज अखेर आला आहे. यामध्ये शिंदे सरकार कायम राहणार असून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत टाकण्यात आला आहे. ...

फडणवीसांनी अविश्वास प्रस्ताव आणायला हवा होता; सर्वोच्च न्यायालयाने पत्रावरून फटकारले - Marathi News | Maharashtra political Crisis News Devendra Fadnavis should have moved a no-confidence motion on Uddhav Thackeray; The Supreme Court reprimanded the letter to governor maharashtra political crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फडणवीसांनी अविश्वास प्रस्ताव आणायला हवा होता; सर्वोच्च न्यायालयाने पत्रावरून फटकारले

Maharashtra political Crisis News : ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणी घेण्यासाठी फडणवीस यांनी तेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. ...