Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Ajit Pawar Joins Eknath Shinde-Led Maharashtra Government : विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं मत माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं झालं. त्यातच, गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, ...
Ajit Pawar PC After Oath DCM news: अजित पवारांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणणाऱ्या शरद पवारांच्या शिडातील हवाच काढून घेतल्याचे चित्र आहे. ...
Ajit Pawar Oath News Update: अजित पवारांसोबत ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काहीही न बोलता राष्ट्रवादीचे नेते राजभवनातून निघून गेले आहेत. अजित पवारांनी ट्विटवरवरील बायो देखील बदलला आहे. ...