लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
Mumbai Bandh: 'मुंबई बंद' शांततापूर्ण मार्गाने करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलं असलं तरी, त्यांच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याचं चित्र मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाहायला मिळतंय. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आंदोलकांसाठी निवदेनाद्वारे आवाहन केले आहे. मात्र, त्याचबरोबर सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असेही म्हटले. तसेच.. ...
आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत 'तिरडी मोर्चा' काढण्यात आला. ...
गेवराई (बीड ) : सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यास गेवराई तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र बंदला तालुक्यात प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. सका ...