लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
राऊत यांच्या सानप भेटीने भाजपात अस्वस्थता ! - Marathi News | Unbelievable in BJP over Raut's appointment! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राऊत यांच्या सानप भेटीने भाजपात अस्वस्थता !

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घटना घडामोडी घडल्या. त्यात भाजपने नाशिक पूर्वमधून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अखेरच्या क्षणी सानप यांनी राष् ...

किनवटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने - Marathi News | Maharashtra Election 2019 : Traditional competitive face-to-face in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने

भाजपाचे भीमराव केराम सहाव्यांदा रिंगणात ...

मोदी सरकारचा भारत पेट्रोलियम कंपनी रिलायन्सला द्यायचा घाट- राज ठाकरे - Marathi News | Modi to give India Petroleum Company Reliance - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारचा भारत पेट्रोलियम कंपनी रिलायन्सला द्यायचा घाट- राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भांडुपमध्ये प्रचारसभा घेऊन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

Maharashtra Election 2019: 'मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल'  - Marathi News | Maharashtra Election 2019: 'If you try to bring a fourth language to Mumbai, then it will be bamboo' Says Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल' 

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही. ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करतोय ...

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रावर अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं- राज ठाकरे  - Marathi News | Loans worth Rs 2.5 lakh crores on Maharashtra during Fadnavis - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रावर अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं- राज ठाकरे 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Maharashtra Election 2019: शाळेमध्ये पोरालां फटकारलं की तो बापाला घेऊन यायचा; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP Amol Kolhe Slams CM Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: शाळेमध्ये पोरालां फटकारलं की तो बापाला घेऊन यायचा; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Maharashtra Election 2019: आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. ...

'आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष !';बीड पोलिसांचे लघुपटाद्वारे मतदार जागृती अभियान ठरले हिट - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'We are careful, voters' party! '; Beed police's voters' awareness campaign video hit | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष !';बीड पोलिसांचे लघुपटाद्वारे मतदार जागृती अभियान ठरले हिट

प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई हा लघुपट ट्विट करत दिग्दर्शक आणि बीड पोलीस दलाचे कौतुक केले आहे. ...

शेतकऱ्यांना बसणार १५ हजार कोटींचा फटका; निवडणुकीच्या प्रचारातून मूळ मुद्दाच गायब  - Marathi News | Maharashtra Election 2019 : 15 thousand crores loss to farmers; real issue missing from election campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना बसणार १५ हजार कोटींचा फटका; निवडणुकीच्या प्रचारातून मूळ मुद्दाच गायब 

निवडणुकीच्या धामधुमीत शेती आणि शेतकऱ्यांच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष ...