कोरेगाव भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून सुधा भारद्वाज, अरुण फरेरा व वर्नोन गोन्साल्विस यांनी केलेल्या जामीन अर्जांना राज्य सरकारने मंगळवारी विरोध केला. ...
बेळगाव निपाणीसह सर्व सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा म्हणून, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी सीमाप्रश्न सोडवणुकीचा विषय जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा ...
इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या समाजमागणीमुळे मराठी शाळांना घरघर लागली आहे. या मानसिकतेतून महाराष्ट्राने बाहेर पडण्यासाठी शासनाने ‘मराठी भाषा कायदा’ करून मराठीचा व्यापक प्रचार व प्रसार केला पाहिजे. ...