मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथील महेबूबनगर येथे आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते ...
बळ बोलीचे : ‘भाषेसोबत ग्रामीण माणसे जेवढी खेळतात तेवढी शहरी माणसे खेळत नाहीत हे सत्य नाकबूल करता येत नाही. व्याकरण हे पुस्तके आणि परीक्षा यांच्याशी जास्त कटिबद्ध असते. ते रोज जिभेवरच्या भाषेत फार टिकत नाही आणि टिकवले जात नाही. आता बघा ‘काय म्हणून’ या ...