अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शिल्लक राहिलेले सोयाबीन काढणीसाठी तगरखेडचातील एका शेतकऱ्याने तयारी केली. मात्र, काढणीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नसल्याचे पाहून शेतातील सोयाबीन पीक पेटवून दिल्याची घटना श ...
Crop Loan : लातूर जिल्ह्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे अत्यावश्यक आहे, परंतु राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता शेतकऱ्यांना संकटात टाकते. जिल्हा बँक आणि ग्रामीण बँक आघाडीवर असतानाही उर्वरित बँकांचे कर्ज वितरण मागे असल्याने शेतकऱ्यांच्या ...
नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...