खरीप हंगामातील पिके पावसाने गेल्याने शेतकऱ्यांनी आता रब्बीच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले आहे. सुरुवातीच्या काळातील दुष्काळी परिस्थितीत पाणी कमी असून ही अनुकूल वातावरणामुळे पिके जोमदार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. ...
Farmer Success Story : झरी बु. (ता. चाकूर) येथील रामचंद्र संग्राम शेटकर यांनी कारखान्याकडून होणाऱ्या उसाच्या विलंबावर मात करत त्यांनी करण्यासाठी स्वतःचा गूळ उद्योग सुरू केला असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना चांगले उत्पन्न यातून मिळत आहे. ...
Latur Crime News: औराद शहाजानी येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व वाहनचालकाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकून एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ...