लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. Read More
Lakhimpur घटनेत शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं, कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही मारलं असतं, असं धक्कादायक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil यांनी केलंय. इतकंच नाही तर गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबाराचा दाखला देत चंद्रकांत प ...
हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी लव्हप्रीतच्या कुटुंबाची भेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांनी शोक व्यक्त केला. राहुल गांधींनी लवप्रीतच्या वडिलांना मिठी मारून आम्ही त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द ...
रविवारी रात्री प्रियंका गांधींसोबत नेमकं काय झालं?, वॉरंट नसताना अटक का केली, प्रियंकांचा यूपी पोलिसांना सवाल,लखीमपूरकडे निघाल्या होत्या प्रियंका गांधी, 'तुमच्या प्रदेशात कायदा नसेल पण देशात कायदा आहे', प्रियंका गांधी इतक्या का संतापल्या ?, हरगावमध्य ...