ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारताला घेरण्यासाठी चीनने नवे खतरनाक कारस्थान आखले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...
India china faceoff: एकीकडे चीनचे सैन्य भारतीय जवानांन उकसविण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे चीनची सरकारी यंत्रणाही देशासह जगभरात अफवा पसरविण्याचे काम करत आहे. ...
India China Faceoff भारताने लडाख आणि त्या परिसरात लढण्यासाठी त्या वातावरणाची पुरेपूर माहिती असलेले धाडसी तिबेटी वीर तयार केले होते. हीच भारताची सिक्रेट फोर्स भारतीय जवानांच्या खांद्याला खांदा लावून चीनविरोधात लढा देत आहे. भारताने या सिक्रेट फोर्सबाबत ...