चीनमधील सर्वसामान्य नागरिक गलवानमधील संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या चिनी सैनिकांची माहिती पारदर्शकपणे देण्याची मागणी करत आहेत. तसेच धारातीर्थी पडलेल्या भारतीय जवानांची माहिती जाहीर केल्याने भारताचे कौतुक करत आहेत. ...
15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कृतज् ...
चीनला धडा शिकविण्यासाठी आणि भारत-चीन संघर्षात आपल्या शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलिगड येथील काही लहान मुलांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. ...
शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. ...
भारत, तैवान, हाँगकाँगनंतर आता चीनची नजर जपानच्या बेटांवर गेली आहे. यामुळे जपानसोबत वाद पेटण्याची शक्यता असून अमेरिकाही यामध्ये थेट उडी घेण्याची दाट शक्यता आहे. ...