भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. ...
देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
चीनमधील सर्वसामान्य नागरिक गलवानमधील संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या चिनी सैनिकांची माहिती पारदर्शकपणे देण्याची मागणी करत आहेत. तसेच धारातीर्थी पडलेल्या भारतीय जवानांची माहिती जाहीर केल्याने भारताचे कौतुक करत आहेत. ...
India China Face Off: भारताने सैन्य दलांना चीनच्या प्रत्येक हल्ल्याचे जशासतसे किंवा त्याहून जास्त आक्रमक प्रत्यूत्तर देण्याची मोकळीक दिली आहे. यासाठी नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ...
15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कृतज् ...
चीनला धडा शिकविण्यासाठी आणि भारत-चीन संघर्षात आपल्या शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उत्तर प्रदेशातील अलिगड येथील काही लहान मुलांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. ...