ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
mukesh ambani in mahakumbh : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कुटुंब महाकुंभला पोहोचले आहे. पवित्र संगमात अमृत स्थान करणार आहेत ...
Mahakumbh Mela Stampede photos: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत. ...
Paush Amavasya 2025: यंदाचे वर्ष महाकुंभ (Mahakumbh 2025) योग आल्यामुळे विशेष आहे. त्यातच वर्षाच्या सुरुवातीला अनेक ग्रहांचे स्थलांतर होत असल्याने त्याचा राशींवर कमी अधिक परिणाम देखील होत आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला (Mauni Amavasya 2025)असा ...