कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
त्र्यंबकेश्वर : हरिद्वार येथे भरणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमधील साधू-महंत रवाना झाले आहेत. येत्या ११ मार्चला हरिद्वारला पहिले शाही स्नान होणार आहे. त्या पार्श्वभुूमीवर आखाड्यांच्या पेशवाई मिरवणुका पार पडल्या आहेत. ...
नाशिक- रामकुंडावरील वस्त्रांतरगृहावर महापालिकेने बसवलेले मोठे घड्याळ बंद पडले असून त्याबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी त्याची दखल घेत प्रशासनाला पत्र दिले आहे. सदरचे घड्याळ दुरूस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
२०१४-१५ कुंभमेळा संपला आणि आता चार वर्षे संपली, परंतु प्रशासनाचे ठेकेदारांवरील ममत्व सुरूच असून, विविध कामांसाठी ज्यादा निविदांपोटी तब्बल १७ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला. त्यामुळे शासनाकडून आलेला निधी वाचवून कमी पैशात कुं ...
पूरग्रस्त भागात अनेक लोक आपली घरं सोडून छावण्यांमध्ये राहत आहेत. अनेकांची घरही वाहुन गेली आहेत. या पीडितांना पुन्हा संसार उभारण्यासाठी भरघोस मदतीची गरज आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांच्या संसार उभारण ...