लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे भरली. पण त्यानंतर परतीचा पाऊस कोठेच झाला नाही. परिणामी धरणात पाणीसाठा वाढला नाही. त्यातच पूर्व दुष्काळी आणि इतर जिल्'ातूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी झाली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे. ...
कोयना धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजे एक फुटांनी उचलून विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी आठच्या सुमारास धरणात १०५ टीएमसी इतका पाणीसाठा होता. पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. सध्याही पावसाची उ ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
कोयनेत पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन फुटांनी उचलण्यात आले असून त्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर सकाळी बाराच्या सुमारास धरणातून २० हजार ५३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...