करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. ...
कोल्हापूर-राधानगरी हा रस्ता पुढे दाजीपूरमार्गे कोकणला जोडणारा एक प्रमुख रस्ता आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण किंवा रस्त्याच्या बाजूपट्ट्या वाढविण्याचे काम झाले नसल्याने दररोज हजारो वाहनांचा भार सोसणारा हा रस्ता अरुंद आणि गैरसोयी ...
राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी २३ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने काढलेल्या आदेशाच्या परिपत्रकाची होळी केली. ...
कोल्हापूर येथील शिवाजी पार्क येथे फ्लॅटचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अनिलकुमार बाळगोंडा पाटील (वय ५२) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. ...
ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. ...
अंबाबाई देवीच्या सुरक्षिततेसाठी व गर्भकुटीतील आर्द्रता पाहण्यासाठी गुरुवारी बसविण्यात आलेल्या चार सीसीटीव्ही कॅमे-यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. ...
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. यासंबंधी शुक्रवारी सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्ष महेश जाधव यांनी कॅमेऱ्यांना विरोध करणाऱ्या श्रीपुजकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे द ...