कोल्हापूर विभागामध्ये 2 लाख 9 हजार 392 हेक्टर कृषि क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे 2800 कोटींची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे, असे सांगून कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, महापुराने शेतकऱ्यांची अवस्था विदारक केली आहे. त्यांना पुन्हा उभ ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे आमरण उपोषण सोमवारी सुरू झाले. कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनकर्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मारला आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पंचगंगा नदीच्या पूर पातळीची रेषा (रेड व ब्ल्यू लाईन) निश्चित करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असून ही पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश महानगर ...
मोबाईलवरून मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याप्रकरणी चौघांनी काठीने केलेल्या मारहाणीत योगेश सिद्धार्थ कांबळे (वय २५ रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) हा जखमी झाला. ...
महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आतापर्यंत सुमारे २१ कोटी शासकीय सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या शेतीसह मालमत्तांचे आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. ...
पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ या गावालाही पुराचा मोठा फटका बसला. प्रामुख्याने ऊस शेती आणि धनधान्यांनी भरलेली घरे बघता-बघता पाण्यात गेली. ...