सत्र न्यायालयाने गुरुवारी क्रिकेट सट्टा बुकी अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरणामध्ये सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे राजू विठ्ठल भद्रे याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. ...
एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार मालवणीत रविवारी घडला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या दखलपात्र गुन्ह्यात (एफआयआरमध्ये) अपहरणाचे कलम लावण्यात आलेले नाही. ...
पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. ...
नाशिक : घरातील कोणालाही न सांगता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासात शोध लावला आहे़ वडाळा गाव परिसरातील या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आ ...
अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे. ...
व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या कारखान्यात होते. त्या वेळी त्यांच्या दुकानात सहा ते सात जण आले. ‘तुम्ही वाईट दर्जाचे लोणी विकता, आम्हाला तीन लाख रुपये द्या,’ असे ते म्हणाले. ...
पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइका ...