लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर - Marathi News | Last date for e-Peak pahani inspection registration is 15th October | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर

खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी. ...

Agro Special : शेतकऱ्यांनी कर्ज काढलं टॅक्टरसाठी आणि जप्त होत आहेत शेतजमिनी - Marathi News | NDCC Bank Loan issue : Nashik farmers are agitating for more than 100 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Special : शेतकऱ्यांनी कर्ज काढलं टॅक्टरसाठी आणि जप्त होत आहेत शेतजमिनी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (NDCC Bank) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी थकबाकीपोटी जप्त करण्याची मोहीम मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. टॅक्टरसाठी कर्ज घेतलं आणि जप्ती मात्र जमिनीवर आली अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. ...

पावसाच्या ताणामुळे यंदा राज्यात कुठल्या पिकाचे किती उत्पादन घटणार? वाचा - Marathi News | decrease in kharif production of Maharashtra due to water stress | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाच्या ताणामुळे यंदा राज्यात कुठल्या पिकाचे किती उत्पादन घटणार? वाचा

कृषी विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यातून बहुतांश पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात यंदा १ कोटी ४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.  ...

यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Maximum area under soybean crop in Maharashtra in this kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर

यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. ...

आयातीवर भूक कशी भागविणार? - Marathi News | How to satisfy the hunger on imports? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयातीवर भूक कशी भागविणार?

सरकार १४० कोटी जनतेची भूक अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल आयात करून गरज भागविणार आहे. लोकांच्या पोटाची भूक आयातीवर किती वर्षे भागविणार आहात? यावर दीर्घकालीन उपाययोजना करणारच नाही का? भारताच्या शेतीचे मूल्यमापन नीट होत नाही. चालू वर्षी पावसाने अधिक बिकट करू ...

पीकविमा भरपाई, शेतकऱ्यांना २५ टक्के जादा रक्कम - Marathi News | Crop insurance compensation pikvima, 25 percent additional amount to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकविमा भरपाई, शेतकऱ्यांना २५ टक्के जादा रक्कम

पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याअंतर्गत जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या अधिसूचित पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश ...

खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक का आहे? - Marathi News | Why is water management necessary for crops even in Kharif season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक का आहे?

ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे असते. ...

पिक विम्याचा २५% हप्ता शेतकऱ्यांना देता येईल का? - Marathi News | Can 25% installment of crop insurance be given to farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक विम्याचा २५% हप्ता शेतकऱ्यांना देता येईल का?

पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विम्याचा आग्रीम हप्ता २५ टक्के देता येईल का, या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...