यावर्षी आटपाडीच्या कार्तिक यात्रेत सुमारे १,२०० पेक्षा अधिक शेळ्या आणि मेंढ्या दाखल झाल्याने पशुपालक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग थेट राजधानी बेंगळुरूपर्यंत पोहोचली आहे. प्रति टन ३,५०० रुपये दराच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर कारखानदारांनी देऊ केलेला ३,२०० रुपयांचा दर त्यांनी धुडकावून लावला आहे. ...