लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारगिल विजय दिन

कारगिल विजय दिन

Kargil vijay diwas, Latest Marathi News

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले. 
Read More
Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना - Marathi News | Kargil Vijay Diwas: Salute to martyred soldiers from across the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : देशभरातून शहीद जवानांना मानवंदना

Kargil Vijay Diwas : खेदजनक... कारगिल युद्ध लढलेल्या जवानाला शाळेबाहेर विकावा लागतोय ज्यूस - Marathi News | Kargil Vijay Diwas: Soldier of kargil war selling juice in front of school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kargil Vijay Diwas : खेदजनक... कारगिल युद्ध लढलेल्या जवानाला शाळेबाहेर विकावा लागतोय ज्यूस

12 जून 1999 सालचा तो दिवस मी कदापी विसरु शकत नाही. रात्री 11 वाजता 15 हजार फूट उंचीवर पाकिस्तानी सैन्याशी सतबीर यांचा सामना झाला होता. पाक पाकिस्तानी सैनिकांसोबतच काही घुसखोरही होते, ...

कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ! - Marathi News | Kargil Vijay Diwas : everything you want to know about Kargil war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ!

१९ वर्षांआधी आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ...

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना - Marathi News | KargilVijayDiwas: sports person tribute to Kargil War heroes on Vijay Diwas | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना

भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. ...

Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान - Marathi News | Kargil Vijay Diwas: Modi's greetings to martyrs and Atal Bihari Vajpayee also honor for kargil victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान

Kargil Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धातील जवानांना आदरांजली वाहिली. 1999 सालच्या युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. तर ऑपरेशन विजयमधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिल्याचे मोदींनी म्हटले. ...

Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही - Marathi News | Kargil Vijay Diwas: About Kargil war 1999 hero indian army solider manjeet singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

Kargil Vijay Diwas : फरीदाबादच्या कांसापूर येथील रहिवासी असलेल्या मनजीत यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता. ...

KargilVijayDiwas - जय हिंद ! कारगिलमधील शहिदांना देशभरातून आदरांजली, सोशल मीडिया हिंदमय - Marathi News | KargilVijayDiwas - Jai Hind! Respect of Kargil martyrs across the country, social media salute to soldier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KargilVijayDiwas - जय हिंद ! कारगिलमधील शहिदांना देशभरातून आदरांजली, सोशल मीडिया हिंदमय

भारत भूमीसाठी बलदान देणाऱ्या वीरांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कारगिल युद्धातील आठवणींना उजाळा देत कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. सोशल मीडियातूनही या शहिदांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. ...

Kargil Vijay Diwas : 'जरा याद करो कुर्बानी', कारगिल युद्धात 527 जवानांनी दिले बलिदान - Marathi News | kargil vijay diwas, 527 Indian Soliders sacrificed their lives in the Kargil war 1999 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : 'जरा याद करो कुर्बानी', कारगिल युद्धात 527 जवानांनी दिले बलिदान

Kargil vijay diwas : देशभरात आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. भारतमातेच्या वीरपुत्रांनी पाकिस्तानला पळवून लावत कारगिलमध्ये तिरंगा फडकवला. या युद्धात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. ...