पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले. ...
पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावत सामान्य समाजाचे मूकनायक झाले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी केले. ...
पत्रकार आणि एक सामाजिक जाणीव असलेला सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्याने आजवर अनेक जणांना मदत केली. कुणाच्याही मदतीसाठी धावून जाणारा संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरजलाच आज मदतीची गरज आहे. पत्रकार सूरज पाटील किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. ...
७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले. ...