राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात सर्वेक्षण, संशोधन, नियोजन, संकल्पन बांधकाम आणि जलसंपदा प्रकल्पांचे व्यवस्थापन हे काम चालते. पाणीपुरवठा व कृषी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. शहरी भागातही विभागाचे काम चालते. विभागातील ४ ४९७ रिक्त पदां ...